.....आणि अलेक्झांडर(सिकंदर) भारतीय सैन्यास पाठ दाखवून पळून गेला!!!
अन्य कुणाचा असो सिकंदर परंतु भारतजेत्ता ना |
अंगणहि ना तये देखिले कळलाना कुणाकुणा ||
(गोमांतक) स्वतंत्र्यवीर सावरकर
अंगणहि ना तये देखिले कळलाना कुणाकुणा ||
(गोमांतक) स्वतंत्र्यवीर सावरकर
अलेक्झांडरची भारतावर स्वारी इसवी सन पूर्व ३२७मध्ये झाली. त्याकाळी इंग्लंड, जर्मनी, फ्रांस हि राष्ट्रे अस्तित्वात सुद्धा आली नव्हती. युरोपात ग्रीक एकमेव प्रगत राष्ट्र अस्तीत्वात होत. ग्रीकमध्ये लहान लहान नगररराज्ये नांदत होती. त्यात अथेन्स, स्पाटॆा हि प्रगत राज्य होती. परंतु ग्रीक मधील मासेडोनियाचा राजा फिलिप यानी म्ह्त्वाकांक्षेच्या जोरावर ती राज्ये जिंकली. आणि तो मरण पावला त्यच्या पश्च्यात त्याचा मुलगा अलेक्झांडर राजगादीवर विराजमान झाला. अलेक्झांडर आपल्या पित्यापेक्षा शतपटीने महत्त्वाकांक्षी होता. सर्व ग्रीक सैनिकांना एकत्र करून ग्रीकसाम्राज्याच्या शेजारी असलेल्या पारसिक (इराण) साम्राज्यावर चालून गेला.ग्रीक साम्राज्याच्या शिस्तबद्ध आणि संघटीत सैन्यापुढे पारसिक सम्राट दरायस आणि पारसिकसैन्यानी क्षरणागती पत्करली, आणि पारसिक राज्याची राजधानी जिंकून स्वतः पारसिक साम्राज्याचा सम्राटपदी विराजमान झाला. पारस साम्राज्य जिंकल्याबरोबर आपण संपूर्ण जग जिंकू शकू अशी भावना त्याच्या मनात उत्पन झाली आणि पारस देशच्या शेजारी असलेला भारतखंडावर राज्य करण्याची तृष्णा उत्पन झाली.
त्याकाळी भारताची व्याप्ती सिंधू नदीच्या पलीकडे इराणच्या सीमेपर्यंत होती. हिंदुलोकांची वस्ती हिंदुकुश पर्वतापर्यंत पसरलेली होती. आज आपण ज्याला अफगाणीस्तान म्हणतो त्याला त्या काळी गंधार म्हणत. “अहिगणस्थान” हे अफगाणिस्तानचे आपले जुने नाव होते.काबुलनदीचे जुने नाव कुभा होते. हिंदुकुशपर्वतापर्यंत भारतीयांची लहान मोठी राज्य वसलेली होती त्यातली काही प्राजके होती त्यांना गणराज्ये म्हणत, बहुतेक राज्ये हि प्रजासत्ताक गणराज्यच होती. राज्यसत्ताक राज्य दोन तीनच होती. त्यातल सर्वात मोठ राज्य पौरस राजाच होत. अलेक्झांडरला पारस आणि भारतीय लोक सिकंदर म्हणून ओळखत असत हा अलेक्झांडर सर्वात प्रथम तक्षशीलेवर चालून आला. तक्षशीलेचा राजाअंबुज युध्द न करताच क्षरण आला .
पौरसाचे राज्य:
त्यानंतर अलेक्झांडर पौरसराज्यावर चालून आला आणि त्यानी पौरस राजास शरण येण्याचा आदेश सोडला परंतु पौरस राज्यानी त्याचा आदेश धुडकावून लावला . आणि अलेक्झांडरला युद्धास सज्य होण्यास सांगितले. अलेक्झांडर आणि पौरसराज्याच्या युद्धात पौरस राजाच्या सैन्याचा भर युद्धरथांवर आणि हत्तीवर होता तर अलेक्झांडरकडे चपळ घोडदळ होते. त्यात युद्ध चालू होताच पाऊस पडू लागला.त् आणि नदीला पूर आला त्यामळे पौरव राज्याचे सैन्याच्या रथांची चाक चिखलात रुतु लागली तसेच हत्तींना हि पुढे जाण्यास त्रास होऊ लागला त्यामुळे पौरवाचा दुर्द्य्वी पराभव झाला.
मालाव आणि शूद्रक गणराज्ये :
हि दोन्ही लहान लहान गणराज्ये होती त्या राज्यातील प्रमुखाची निवड लोकमतानी होत असे. मालाव आणि शुद्र्क हि गण राज्ये सिंधू नदीच्या तीरावर वसली होती . पौरवाचा पराभव केल्यानंतर अलेक्झांडर मालव आणि शुद्र्क राज्यान जवळ वळाला परंतु तेव्हा हि राज्य युद्धासाठी तयार असल्याचे तसेच हे तर हिंदु भूमीचे अंगण आहे ह्या राज्यांपेक्षा मोठमोठी राज्य गंगा नदीच्याकाठी वसली आहेत आणि त्यांची मोठमोठी सैन्य लढण्यासाठी सज्य असल्याचे अलेक्झांडरच्या सैन्याला समजले. आणि हे समजताच त्याच्या सैन्यानी धास्ती खाली. तरीही अलेक्झांडर त्या मालव आणि शूद्रक राज्यांवर युद्ध करण्यास चालून गेला दोन्ही पक्षात तुंबळ युद्ध चालू असताना एका भारतीय शूर सैनिकाने मारलेला एक विषारी बाण जाऊन अलेक्झांडरला लागला.आणि तो जागीच कोसळला त्या बाणाने अलेक्झांडर घायाळ होऊन बेशुद्ध अवस्थेत गेला परंतु त्याचे प्राण मात्र वाचले. त्यानंतर तो काही काळ अंथरुणावर खिळून होता .तसेच अलेक्झांडरचे सैन्य सतत च्या युद्धामुळे थकुन गेल होत आणी भारतीय सैन्याचे शौर्य पाहुन निराश झाल होत. आता आपल्याला भारत जिंकण शक्य नाही हे अलेक्झांडरला कळून चुकल आणी ह्या युद्धात तो विजय न मिळवताच मागे फिरला आणि मासागा येथे छापा टाकून सिंधु सागरातून (अरबीसमुद्र) जलमार्गाने पारसला(इराण) पळून गेला. अलेक्झांडरला म्हणजेच सिकंदरला वाटले होते कि आपण पारससाम्राज्याप्रमाणेच भारतालाही जिंकू शकू परंतु त्याचे हे स्पप्न पूर्ण झाले नाही आणि तो भारताच्या अंगणातूनच भारतीय सैन्याला पाठ दाखवून पळून गेला. म्हणून अलेक्झांडर(सिकंदर) जगतजेत्ता नव्हताच !! भारतजेत्ता तर नव्हताच नव्हता !!!
त्याकाळी भारताची व्याप्ती सिंधू नदीच्या पलीकडे इराणच्या सीमेपर्यंत होती. हिंदुलोकांची वस्ती हिंदुकुश पर्वतापर्यंत पसरलेली होती. आज आपण ज्याला अफगाणीस्तान म्हणतो त्याला त्या काळी गंधार म्हणत. “अहिगणस्थान” हे अफगाणिस्तानचे आपले जुने नाव होते.काबुलनदीचे जुने नाव कुभा होते. हिंदुकुशपर्वतापर्यंत भारतीयांची लहान मोठी राज्य वसलेली होती त्यातली काही प्राजके होती त्यांना गणराज्ये म्हणत, बहुतेक राज्ये हि प्रजासत्ताक गणराज्यच होती. राज्यसत्ताक राज्य दोन तीनच होती. त्यातल सर्वात मोठ राज्य पौरस राजाच होत. अलेक्झांडरला पारस आणि भारतीय लोक सिकंदर म्हणून ओळखत असत हा अलेक्झांडर सर्वात प्रथम तक्षशीलेवर चालून आला. तक्षशीलेचा राजाअंबुज युध्द न करताच क्षरण आला .
पौरसाचे राज्य:
त्यानंतर अलेक्झांडर पौरसराज्यावर चालून आला आणि त्यानी पौरस राजास शरण येण्याचा आदेश सोडला परंतु पौरस राज्यानी त्याचा आदेश धुडकावून लावला . आणि अलेक्झांडरला युद्धास सज्य होण्यास सांगितले. अलेक्झांडर आणि पौरसराज्याच्या युद्धात पौरस राजाच्या सैन्याचा भर युद्धरथांवर आणि हत्तीवर होता तर अलेक्झांडरकडे चपळ घोडदळ होते. त्यात युद्ध चालू होताच पाऊस पडू लागला.त् आणि नदीला पूर आला त्यामळे पौरव राज्याचे सैन्याच्या रथांची चाक चिखलात रुतु लागली तसेच हत्तींना हि पुढे जाण्यास त्रास होऊ लागला त्यामुळे पौरवाचा दुर्द्य्वी पराभव झाला.
मालाव आणि शूद्रक गणराज्ये :
हि दोन्ही लहान लहान गणराज्ये होती त्या राज्यातील प्रमुखाची निवड लोकमतानी होत असे. मालाव आणि शुद्र्क हि गण राज्ये सिंधू नदीच्या तीरावर वसली होती . पौरवाचा पराभव केल्यानंतर अलेक्झांडर मालव आणि शुद्र्क राज्यान जवळ वळाला परंतु तेव्हा हि राज्य युद्धासाठी तयार असल्याचे तसेच हे तर हिंदु भूमीचे अंगण आहे ह्या राज्यांपेक्षा मोठमोठी राज्य गंगा नदीच्याकाठी वसली आहेत आणि त्यांची मोठमोठी सैन्य लढण्यासाठी सज्य असल्याचे अलेक्झांडरच्या सैन्याला समजले. आणि हे समजताच त्याच्या सैन्यानी धास्ती खाली. तरीही अलेक्झांडर त्या मालव आणि शूद्रक राज्यांवर युद्ध करण्यास चालून गेला दोन्ही पक्षात तुंबळ युद्ध चालू असताना एका भारतीय शूर सैनिकाने मारलेला एक विषारी बाण जाऊन अलेक्झांडरला लागला.आणि तो जागीच कोसळला त्या बाणाने अलेक्झांडर घायाळ होऊन बेशुद्ध अवस्थेत गेला परंतु त्याचे प्राण मात्र वाचले. त्यानंतर तो काही काळ अंथरुणावर खिळून होता .तसेच अलेक्झांडरचे सैन्य सतत च्या युद्धामुळे थकुन गेल होत आणी भारतीय सैन्याचे शौर्य पाहुन निराश झाल होत. आता आपल्याला भारत जिंकण शक्य नाही हे अलेक्झांडरला कळून चुकल आणी ह्या युद्धात तो विजय न मिळवताच मागे फिरला आणि मासागा येथे छापा टाकून सिंधु सागरातून (अरबीसमुद्र) जलमार्गाने पारसला(इराण) पळून गेला. अलेक्झांडरला म्हणजेच सिकंदरला वाटले होते कि आपण पारससाम्राज्याप्रमाणेच भारतालाही जिंकू शकू परंतु त्याचे हे स्पप्न पूर्ण झाले नाही आणि तो भारताच्या अंगणातूनच भारतीय सैन्याला पाठ दाखवून पळून गेला. म्हणून अलेक्झांडर(सिकंदर) जगतजेत्ता नव्हताच !! भारतजेत्ता तर नव्हताच नव्हता !!!
वंदे मातरम !! अखंडहिंदुस्थान अमर रहे!!!
तन्मय पाटील
सौजन्य : (सहा सोनेरी पाने) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
सौजन्य : (सहा सोनेरी पाने) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा